नागरिकांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन
गावचा संपर्क तुटला
खानापूर /वार्ताहर
खानापूर तालुक्यात पावसाचा जोर अजून सुरूच आहे. असून तिवोली येथील बंधारा ओव्हरफ्लो झाला आहे. परिणामी गावचा संपर्क तुटला असून शालेय विद्यार्थी व नागरिकांना हा बंधारा धोकादायक बनला आहे. नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments